लेखकाकडे कोणती कौशल्ये हवीत ?
लेखन प्रक्रियेची सुरुवात माहितीच्या ग्रहणाने आकलनाने व्हावी लागते. आकलनासाठी अनेकदा वाचन, श्रवण, मनन व चिंतन आवश्यक असते. विशिष्ठ हेतूने आत्मविश्वासाने पुरेसे संदर्भ मनात तयार झाल्यावर व भाषिक तयारी असली कि लेखन सुलभ होते.